मराठी चारोळी

मुलं हरवल्यावर बायका
रड रड रडतात .. आणि
ती भेटल्यावर त्यांना
बडव बडव बडवतात..!

... आभार कवि [निनावी]

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा