चारोळ्या...

रक्ताचं नातंसुद्धा क्षणात तुटतं!
आपलच मन, आपल्या मनाला तिटतं..
माझ्या मनाला एकच नातं पटतं
तुझ्यासारखा मित्र असायला
एखादयाचं नशिबचं असावं लागतं..!


एवढयाशा आयुष्यात, खुप काही हवं असतं
पण हवं असतं तेच मिळत नसतं ...!
हवं तेच मिळालं तरी खुप काही कमी असतं
भरुन सुद्धा, आपलं आभाळ रिकामं असतं ॥! ...

.... आभार - निनावी कवि आणि त्रिवेणी

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा