प्रेम

रमबाईंचे नव-यावर अतिशय प्रेम होते. त्यांचा नवरा वारला ...
"रमबाई आता नव-याशिवाय काही जगु शकत नाहीत", असे सर्वजण म्हणु लागले, आणि ते खरंही झाले.
त्यांनी आठवडाभरात दुसरं लग्न केलं ..!


काय सांगता ... लिखान आवडले?

मग आम्हाला अभिप्राय लिहा , मित्रांना हे लिखान पाठवा किंवा ट्विटला पाठवा !

तुमच्या सुचना - अभिप्राय
तुम्ही तुमच्या ई-मेल वरही हे लिखान मागवु शकता.

तुमचा ई-मेल:


0 comments:

Grab this Widget ~ Blogger Accessories